Friday 2 January 2015

● भारतीय राज्य घटने संबंधित थोडक्यात ●

१. घटना समितीची पहिली बैठक :- ९ डिसेंबर, १९४६.
२. घटना समितीच्या निवडणुका :- १९४६.
३. समिती सदस्यांची निवड : - प्रांतिक मंडळामार्फत. ( अप्रत्यक्ष पद्धतीने )
४. सुरुवातीचे सभासद संख्या : - ३८९ .
५. नंतरची सभासद संख्या : - २११.
६. उपस्थित सभासद संख्या : - २०७.
७. पहिल्या बैठकीचे अध्यक्ष : - सच्चिदानंद सिन्हा.
८. मसुदा समितीचे अध्यक्ष : - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
९. घटना समितीचे अध्यक्ष : - डॉ. राजेंद्र प्रसाद .
१०. निर्मिती प्रक्रियेस सुरवात : - २९ ऑगस्ट.
११. महत्वाचे सभासद : - सरदार पटेल, बी.जी.खेर, अबुल कलम आझाद, पं.नेहरू, जी.बी.पंत, के.एम.मुन्शी, एच.एन.कुंझरू, पी.टी.tandon, डॉ.राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सच्चिदानंद सिन्हा, एम.आर..मसानी, जे.बी.कृपालानी, एस.राधाकृष्णन, ख्वाजा नजीमुद्दिन, एच.एस.सुह्रावर्दी, रत्नाप्पा कुंभार.
१२. घटना समितीचे कायदेशीर सल्लागार : - डॉ. बी.एन.राव.
१३. घटना निर्मितीचा काळ : - २ वर्षे ११ महिने १८ दिवस .
१४. घटनेची पूर्तता : - २६ नोव्हेंबर, १९४९.
१५. घटना लागू : - २६ जानेवारी, १९५०.
१६. राज्य घटनेची गुरुकिल्ली : - उद्येश्पत्रिका.
१७. घटनेचे वैशिष्ट्ये : - अंशत: परिवर्तनीय व अंशत: अपरिवर्तनीय.
१८. सरनाम्यातील पाच शब्दांचा क्रम : - सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य.

No comments:

Post a Comment